May 25, 2025

पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!

पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!

“मी हटणार नाही. देवेंद्र फडणवीसची ही जबाबदारी होती. ती मी पार पाडली. रात्री इथे ५ हजार महिला होत्या आणि २५ हजार लोक होते. रात्रीत देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडवून आणायचं होतं. लोक सैरावैरा पळाले असते रानात. देवेंद्र फडणवीसला दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी घडवायची होती. मी ते वाचवलं. जर इथे लाठीचार झाला असता, तर सगळा मराठा पेटून उठला असता. राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनीच केला होता”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे