plane crash ahmedabad2025 : महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज: अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात

plane crash ahmedabad

plane crash ahmedabad : 📍 स्थान: अहमदाबाद (Meghani Nagar) – सदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ
🕝 वेळ: आज दुपारी (~2:00 PM IST), टेकऑफच्या काही मिनिटांत


घटना तपशील:

  • या लंडन/बर्मिंघमकडे जाणार्‍या एअर इंडिया Boeing 787 ड्रीमलाइनर विमानात अंदाजे 242 प्रवासी होते
  • टेकऑफ सुरू झाल्यानंतर विमान आकाशात उडान घेतानाच कोसळलं आणि त्या ठिकाणी मोठा काळा धुराचा लोट आढळला.
  • plane crash ahmedabad Emergency services (अग्निशमन दल, पोलिस, वैद्यकीय पथके) त्वरित घटनास्थळी रवाना झाले आहेत.

plane crash ahmedabad : बचावकार्य व प्राथमिक माहिती:

  • plane crash ahmedabad घटनास्थळावर आग आणि धुराचे गुब्बारे दिसून आले, जवळील रस्ते तातडीने बंद करण्यात आले आहेत.
  • जखमी आणि मृत्यू याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नाही, पण बचाव व रिलीफ ऑपरेशन्स सुरु आहेत.
  • काही अहवालांनुसार विमानाचा समोरचा भाग घाबरून, विमानतळाच्या परिसरातील भिंतीला धडकल्याची प्राथमिक सूचना आहे.

>>>> सरकारची विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय आणि कोणासाठी आहे

पुढील टप्पे:

plane crash ahmedabad : आतापर्यंत कोणतीही अधिकृत CASUALTY संख्या जाहीर केलेली नाही—फिलहाल केवल बचावकार्य सुरु असल्याचेच स्पष्ट आहे

DGCA व एअर इंडिया कडून घटनास्थळी तांत्रिक तपासणी व आपत्कालीन बचाव टीमचाplane crash ahmedabad अहवाल येण्याची शक्यता आहे.plane crash ahmedabad

WhatsApp Image 2025 05 22 at 10.29.25 PM

plane crash ahmedabad सीरियस इन्क्वायरी, Pilot error किंवा Technical failure यावर खोल तपासणी होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 : “आयकर भरणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी धक्का! योजना बंद होण्याची शक्यता?”

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी महायुतीच्या विजयामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरली होती, आता नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 सन्मान निधी देण्यात येतो, परंतु आता महिला व बालविकास विभाग इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून लाभार्थ्यांची छाननी करणार आहे. यामध्ये CBITD (केंद्रीय थेट कर मंडळ) आयकर रिटर्नची माहिती विभागास देणार असून त्याआधारे निर्णय होणार आहे.

>>>विवाह आनंदाचा विषय न राहता डोकेदुखी का बनतोय ?

अटी काय होत्या?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होताना स्पष्ट सांगण्यात आले होते की, लाभ घेणाऱ्या महिलांचे एकूण वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे. मात्र आता, आयकर भरणाऱ्या महिलांचा लाभ बंद होऊ शकतो, कारण त्या उत्पन्नाच्या निकषात बसत नाहीत.

सत्ताधाऱ्यांचे स्पष्टीकरण:


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने स्पष्ट केलं आहे की, “योजना बंद होणार नाही, मात्र पारदर्शकता राखण्यासाठी नव्याने छाननी केली जात आहे.”


निष्कर्ष:

आयकर भरणाऱ्या महिलांसाठी ही एक धक्का देणारी बाब ठरू शकते. पुढील काही दिवसांत या संदर्भातील शासन निर्णय अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.

“विवाह आनंदाचा विषय न राहता डोकेदुखी का बनतोय2025 ? जाणून घ्या कारणं आणि उपाय!”

विवाह आनंदाचा विषय

विवाह आनंदाचा विषय : मुलाचा फोटो, …. संस्कार नंतर , त्याचा पगार किती? ते आधी बोला, अशी परिस्थिती सध्या आहे. मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे? कारण मुलींचे ढीगभर पगार आणि अवाजवी अपेक्षा यामुळे ते हताश झाले आहेत.मुलींचे पगार भरमसाट अर्थात कर्तृत्त्वाने मिळवलेले ( पण तेच आज लग्नाचा मोठा अडथळा होऊ पाहत आहेत ) आणि आणि मला १० लाख पगार, मग मला २० लाख पगार असलेला मुलगा हवा किंवा त्या पेक्षा अधिक पगार असलेला मुलगा हवा ही अपेक्षा! संसार ह्या शब्दाचा अर्थच कुठेतरी हरवत चालला आहे. आधीचे ते कांदेपोहे बरे म्हणायची वेळ आली आहे. अरे काय चाललंय काय

विवाह आनंदाचा विषय : मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे?

भानावर या लवकर, नाहीतर त्या २० लाखांच्या नोटांशी विवाह करावा लागेल.पैशावर प्रेम केलेत तर पैसा मिळत राहील, सुख सुविधा मिळतील, पण नवर्‍याचे प्रेम मिळणार नाही. कारण हाच पैसा मिळवायला स्वतःचे सो कॉल्ड स्टेट्स जपायला तो घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कॉम्पुटर घेऊन काम करत राहील आणि जगणे व पर्यायाने सहजीवनाचा आनंद गमावून बसेल. पालकांनीही भानावर या, नाहीतर मुलांचे /मुलींचे विवाह आपल्या उभ्या हयातीत पाहायला मिळणार नाहीत. हे ऐकायला आणि वाचायला त्रासदायक आहे पण त्रिवार सत्य आहे आणि हे चित्र आपणच बदलू शकतो.

विवाह आनंदाचा विषय : एक मुलगी, तिला पगार ३ लाख आणि नवरा हवा १० लाख पगाराचा. तिला मी म्हटले, अगं तुला आणला तुझ्या मनासारखा १० लाखाचा बाहुला, पण तो स्वीकारेल का तुला? तो म्हणेल मला हवी १० लाखाची बाहुली, त्याचे काय करणार आपण ? आपण काय आहोत आणि काय अपेक्षा करत आहोत ह्याचा कुठेही ताळमेळ नाही. एकतर मुलगा पुण्यातील हवा नाहीतर थेट अमेरिक..! अग्गोबाई ? मध्ये काही पर्याय नाही की काय? मध्ये काय सगळी वाळवंट आहेत की काय? आपण स्वतः सदाशिव पेठेतून बाहेर आलो नाही आणि जायचे ते थेट अमेरिका? असो!

विवाह आनंदाचा विषय : माणूस पैसा मिळवायच्या मागे लागला कारण ऐहिक सुखासाठी तो आवश्यक आहे, अगदी मान्य! पण, जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष ठरतो तेव्हा गणिते बदलत जातात . माझ्यावर प्रेम करणारा , मला माणूस म्हणून समजून घेणारा , माझ्या आवडी निवडी, माझे छंद ह्यांना प्रोत्साहन देणारा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीने म्हणावे !! सतत पैशाचा चष्मा लावून बसलात, तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकाल आणि भानावर याल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मुलीला १० लाख पगार म्हणून त्याही पेक्षा कमी पगार असणारी स्थळे नाकारायची, मग उरणार काय ओंजळीत? सगळंच वाहून जाईल.

मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणारे आहे.


विवाह आनंदाचा विषय : स्त्रियांना शिकवले, त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी! त्यांना आचार विचारांनी स्वावलंबी केले हे चुकले की काय पालकांचे ? नाही, काहीच चुकले नाही; पण चुकत आहे ते ह्या गोष्टीना अवास्तव महत्त्व दिल्यामुळे! मुलींची वय सुद्धा ३५ शी ओलांडत आहेत.मला ८ लाख पगार आहे आणि मुलालाही तितकाच किंवा अगदी एखादा लाखभर कमी असला तरी चालेल. दोघांचे होतात की १५-१६ लाख… त्यात संसार सुखाचा नक्कीच होईल . आपल्या आईवडिलांनी नाही का केला? त्यांना कुठे होते लाखांनी पगार .पण त्यांचा विवाह संस्था , सहजीवन ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.

विवाह आनंदाचा विषय : आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्यांना लावायची नितांत गरज आहे. पुढे जाऊन आता पालकांनी सुद्धा आपली धोरणे थोडी बाजूला ठेवून मुलामुलींशी बोलले पाहिजे , आजकालची मुले हुशार आहेत.त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा दाखवण्याची गरज आहे. भौतिक सुखे हवी, त्यासाठी लागणारा पैसाही हवा, पण मिळवलेला पैसा उपभोगायला आपणही घरात हवे.

काय होतंय, पैसा हाच निकष प्राथमिक किंबहुना तो एकमेव निकष झाल्यामुळे मुलींची स्थळे शोधताना गुण ,पत्रिका गोत्र सर्व व्यवस्थित असेल तरी पगारावर सर्व गाड्या येऊन थांबतात. पुढे कसे जायचे? माझ्या मते अनेक स्थळांच्या बाबतीत बघण्याचे कार्यक्रम, भेटी गाठी सुद्धा होत नाहीत; कारण मुलीचा पगार अधिक त्यामुळे पुढचे सर्व थांबते. अनेकांना हे अनुभव येत असतील.

>>>> वट पौर्णिमा 2025 ? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त

आपली विचारसरणी बदलायची वेळ आता आली आहे , आपले अहंकार ( जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ) ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. एकदा वेळ निघून गेली की गेली, मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नाही .


मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे.

आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे ह्यासारखे सुख दुसरे असूच शकत नाही. ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले , वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षणं केली, ती त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा ही एकमेव इच्छा उराशी असलेले पालक आज हतबल झाले आहेत . विवाह म्हणजे सुखाची देवाण घेवाण , दोन जीवांचे मिलन तेही आयुष्यभरासाठी! दोन कुटुंबांचे एकत्र येणे ह्यात पैशाची गणिते आलीच कुठून ? सगळेच राजकुमार परीकथेतील नाहीत. सगळेच आलिशान गाडीतून येणार नाहीत , जो तुमचे मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खरा खुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा!

विवाह आनंदाचा विषय : आज हा लेख वाचून निदान एका मुलीने किंवा मुलाने आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा नसेल .तो आनंद सगळ्यांच्या ओंजळीत येण्याची आस धरून आहोत.
विचार बदला , आपल्या आवडी निवडी बदला! मला विवाह का करायचा आहे ? ह्याचे सर्व आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा , चुकलेली गणिते पुन्हा सुधारा , पुन्हा मांडा . हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की!!

विवाह आनंदाचा विषय : पैसा हीच विवाहाची इतिपुर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे, पण आज जाणारे वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागे फिरवता येणार नाही.
संसार सहजीवन ह्याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत , सहवास असणे ही आहे. पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत.पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हातातून निसटून जात आहेत. वास्तवात कधी जगणार आहोत आपण सगळे ? सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसे झाले, तर येत्या लग्न सराईत अनेक आई बाबा सासू सासरे झालेले पाहायला मिळतील.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे.. बघा पटत का?

“महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, शासकीय नोकरीस पात्रता देणारे हमीशीर कोर्सेस – आजच प्रवेश घ्या!”

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त : तुमच्या करिअरला चांगली दिशा द्या

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, शासकीय नोकरीची पात्रता व हमी असलेले कोर्सेस
https://www.instagram.com/reel/DKmYzHJyNaY/?igsh=MXkxeHE3YTA1M2FmZw==

डिप्लोमा इन आर्किटेक्ट ड्राफ्टसमन/बांधकाम पर्यवेक्षक
(बारावी सायन्स समकक्ष)
(स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
कालावधी : १/२ वर्षे । पात्रता : दहावी ।माध्यम : मराठी / इंग्रजी

इलेक्ट्रिशियन (I.T.I. समकक्ष)

कालावधी : २ वर्षे । पात्रता: दहावी । माध्यम : मराठी / इंग्रजी

D.M.L.T.

कालावधी : २ वर्षे । पात्रता : दहावी । माध्यम :मराठी / इंग्रजी

अधिक माहितीसाठी संपर्क
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त : रिलायबल कॉलेज
मो. 9850163586 9270678626, 9960307860

(हे वरील कोर्स केल्यानंतर उपलब्ध नोकरीचे संधी सविस्तर)


डिप्लोमा इन आर्किटेक्ट ड्राफ्टसमन/बांधकाम पर्यवेक्षक


(हे कोर्स केल्यानंतर जिल्हा परिषद (ZP), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), राज्य रस्ते विकास महामंडळ, जलसंपदा, जलसंधारण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जनरल रिझर्व्ह इंजिनिअरींग फोर्स, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महानगरपालिका, म्हाडा, आर्मी, नेव्ही व इतर बांधकाम विभागामध्ये स्थापत्य पत्य अभियांत्रिकी सहाय्यक / ड्राफ्टसमन पदावर शासकीय नोकरीची संधी.

ग्रामपंचायत व इतर ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सदर अर्हता वाढवुन हे पद सहजासहजी मिळते.

जिल्हा परिषद (ZP), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महानगरपालिका येथुन शासकीय कंत्राटदार परवाना (Govt. Civil Contractor Licence) काढता येतो.

डिप्लोमा इन आर्किटेक्ट ड्राफ्टसमन कोर्स केल्यानंतर नगरपालिका / महानगरपालिकेकडुन लायसेन्स्ड इंजिनिअर चा परवाना काढता येतो.

जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियंत्याचे सहायक या पदावर नामनिर्देशनाने अथवा बदलीने नियुक्ती करण्यासाठी बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम समकक्ष आहे.

इलेक्ट्रिशियन (I.T.I. समकक्ष)


हा कोर्स केल्यानंतर अप्रेंटीसशिप पुर्ण झाल्यानंतर शासकीय परवाना काढता येतो. रेल्वे, केंद्रिय विद्युत मंडळ, महावितरण, खाजगी कंपन्यामध्ये नोकरीची संधी, स्वतःचा उद्योग सुरु करु शकता.

D.M.L.T.


मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय ग्रामिण रुग्णालये, नगरपालिका, महानगपालिका किंवा खाजगी हॉस्पिटल, ब्लड बँक व पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये लॅब टेक्निशियन म्हणुन नोकरीची संधी. तसेच स्वतःची पॅथॉलॉजिकल लॅब सुरु करु शकता.

रिलायबल कॉलेज


मो. 9850163586 9270678626, 9960307860

गणेशनगर, बोल्हेगाव रोड, नागापूर पुलाजवळ, नागापूर, एम.आय.डी.सी., अहिल्यानगर-४१४ १११

आयुष्मान भारत योजना 2025 : आयुष्मान कार्डवर मोफत उपचार कोणत्या रुग्णालयात मिळतो? संपूर्ण माहिती एक क्लिकमध्ये!

आयुष्मान भारत योजना

तुमच्या शहरातील कोणत्या रुग्णालयात आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार मिळतो?
घराबसल्या तपासा – जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

आता मोफत उपचार फक्त सरकारी नाही, तर खासगी रुग्णालयातही शक्य!
‘आयुष्मान भारत योजना’ (PMJAY) अंतर्गत मिळणार ₹5 लाखांपर्यंतचा आरोग्यविमा!

>>> नोकरीची हमी व पात्रता असलेले कोर्सेस

घराबसल्या माहिती मिळवण्यासाठी फक्त 2 मिनिटांची सोपी प्रोसेस:

[1] वेबसाईटला भेट द्या pmjay.gov.in
[2] ” Find Hospital” या ऑप्शनवर क्लिक करा
[3] तुमचं राज्य, जिल्हा, हॉस्पिटल टाईप निवडा
[4] Private Hospital आणि PMJAY सिलेक्ट करा
[5] रोगाचं नाव सिलेक्ट करा कॅप्चा टाका
[6] Search वर क्लिक करा!

तुमच्या जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांची यादी तुमच्या समोर!

आयुष्मान भारत योजना : कोणत्या आजारावर, कुठे मोफत उपचार होईल याची खात्रीशीर माहिती मिळवा.

कृपया ही माहिती गरजूंसोबत शेअर करा!
कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाचं आयुष्य वाचू शकेल!

सरकारी नोकरीची संधी 2025! 75,000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

सरकारी नोकरीची संधी

सरकारी नोकरीची संधी : मोठी बातमी! 75,000 सरकारी नोकऱ्या मिळण्याची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!

सरकारी नोकरीची संधी :

22 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या 150 दिवसांत 75,000 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत!

शिक्षण पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी खालील शैक्षणिक पात्रता लागणार आहे

10वी उत्तीर्ण
12वी उत्तीर्ण
पदविका / डिप्लोमा
पदवीधर (BA, BSc, BCom, BBA, BCA इ.)
पदव्युत्तर शिक्षण (MA, MSc, MCom इ.)
ITI, D.Ed, B.Ed, Engineering, Agri इ.

सरकारी नोकरीची संधी :

भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने!

म्हणजेच – लेखी परीक्षा + डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कोणत्याही मुलाखतीशिवाय अनेक पदांसाठी)

सध्या येणाऱ्या मुख्य भरती:

  • तलाठी भरती
  • नगरपरिषद गट-क
  • जिल्हा परिषद भरती
  • सहकार विभाग
  • अर्थ व सांख्यिकी विभाग
  • महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल)
  • लेखा व कोषागार विभाग
  • आरोग्य विभाग गट क व गट ड भरती
  • वन विभाग भरती
  • सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
  • जलसंपदा विभाग
  • MIDC भरती
  • पुरवठा निरीक्षक
  • कृषी सेवक भरती
  • राज्य उत्पादन शुल्क भरती

आगामी जाहिराती (लवकरच):

सामाजिक न्याय विभाग
नगरपंचायत / नगरपरिषद गट क व ड

>>> असे असावे घर.. कोणत्या दिशेला काय असावे!

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
  • नाशिक, अहमदनगर, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  • चार कृषी विद्यापीठ भरती
  • महाबीज महामंडळ
  • महाराष्ट्र वखार महामंडळ
  • वन भरती – दुसऱ्या टप्प्यात

पोलीस भरती 2025

तयारी कशी करावी?

NCERT पुस्तकांचा अभ्यास
मागील वर्षाचे पेपर्स
ऑनलाईन टेस्ट सिरीज
यूट्युब व मोबाईल अ‍ॅप्सचा वापर

अधिकृत वेबसाईट आणि जाहिराती पाहत रहा

तयारी सुरू करा! आता नाही तर कधीच नाही!
सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी चुकवू नका!
मेहनत करा – यश तुमचं आहे!

कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल…

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक शिक्षण संस्था – जीवन ज्योत आणि बॉम्बे ट्रेनिंग सेंटर

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त : जीवन ज्योत ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट,
बॉम्बे इन्स्टिट्युट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग

प्रवेश देणे चालू आहे

महाराष्ट्र शासनाचे पॅरामेडिकल कौन्सिलला रजिस्ट्रेशन करून अधिकृत बना

सरकारी नोकरीची हमी व पात्रता असलेले कोर्सेस

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त : अधिक माहिती व प्रवेशासाठी आजच संपर्क करा


8830685732
9637388388

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त Nursing Courses: Nursing Care
कालावधी: 1 वर्ष |
पात्रता: 10वी | माध्यम: मराठी / इंग्रजी

Operation Theater Assistant
कालावधी: 1 वर्ष | पात्रता: 10वी | माध्यम: मराठी / इंग्रजी

Diploma in Physiotherapy
कालावधी: 2 वर्ष |
पात्रता: 10वी.
12वी (सायन्स) समक्ष | माध्यम: मराठी / इंग्रजी

DMLT – Dip. Medical Lab Technician
कालावधी: 2 वर्ष |
पात्रता: 10वी.
12वी (सायन्स) समक्ष| 🗣️ माध्यम: मराठी / इंग्रजी

DRT – Dip. Radiology Technician

X-ray | ECG | CT Scan | MRI | Sonography | Cath Lab | Dialysis
कालावधी: 2 वर्ष |
पात्रता: 10वी.
12वी (सायन्स) समक्ष | माध्यम: मराठी / इंग्रजी

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / बांधकाम पर्यवेक्षक
कालावधी: 1 वर्ष |
पात्रता: 10वी / ITI समकक्ष | माध्यम: मराठी / इंग्रजी

Diploma in Computer Technology
कालावधी: 2 वर्ष |
पात्रता: 📚10वी.
12वी (सायन्स)समक्ष | माध्यम: मराठी / इंग्रजी

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सरकारी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी!

बॉम्बे इन्स्टिट्युट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग

Website: www.jjmf.info

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त : बॉम्बे हॉस्पिटल बिल्डिंगसमोर, वन विभाग कार्यालय मागे, नगर–छ. संभाजीनगर रोड, अहिल्यानगर 414001

WhatsApp Image 2025 06 03 at 10.37.09 PM

वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा 2025 – जाणून घ्या कोणत्या दिशेला काय असावे!

वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे?

याचा उल्लेख अनेक वास्तु ग्रंथात आढळतो.
वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा.
दुसरीकडे, तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर (ईशान कोन) दिशेला असणे शुभ मानले जाते.

अशाप्रकारे वास्तूनुसार घरातील रूम्स, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बेडरुम एका विशिष्ट दिशेला असावेत.
यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात.

पूर्व दिशा – पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा.


वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा : या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरणे आपल्या घरात प्रवेश करतात. घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते.

पश्चिम दिशा – तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे.
लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत.

उत्तर दिशा – घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत.
घराची बाल्कनी आणि वॉश बेसिनही याच दिशेने असावे.
मुख्य गेट या दिशेला असल्यास चांगले असते.

दक्षिण दिशा – दक्षिण दिशेला शौचालय असू नये.


वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा – जाणून घ्या कोणत्या दिशेला काय असावे! : घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा.
या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते.
त्यामुळे घरातील त्रास वाढतो.

>>> खुशखबर: लाडकीला ₹३००० एकत्र मिळणार?

ईशान्य दिशा – याला ईशान दिशा असेही म्हणतात.
ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण.
या दिशेला बोरिंग, जलतरण तलाव, पूजास्थान इत्यादी असावेत.
या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे.

उत्तर-पश्चिम दिशा – तुमचे बेडरूम, गॅरेज या दिशेला असावे.

वास्तुशास्त्रानुसार घराची योग्य दिशा : दक्षिण-पूर्व दिशा – याला घराचा आग्नेय कोन म्हणतात.
ही अग्नि तत्वाची दिशा आहे.
या दिशेला गॅस, बॉयलर, ट्रान्सफॉर्मर इ. असायला पाहिजे.

दक्षिण-पश्चिम दिशा – या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात.
या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत.
घराच्या प्रमुखाची खोली आग्नेय कोपर्‍यात असणे शुभ मानले जाते.
या दिशेने तुम्ही कॅश काउंटर, मशिन इत्यादी ठेवू शकता.

>>> कुंभमेळा, पहिले अमृत स्नान कधी ?

घराचे अंगण – घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते.
घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे.
तुळस, डाळिंब, जामफळ, गोड किंवा कडू कडुलिंब, आवळा याशिवाय अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा.

वटपोर्णिमेला खुशखबर 2025! लाडकी योजनेचे मे-जूनचे ₹३००० एकत्र मिळणार?

वटपोर्णिमेला खुशखबर 2025

वटपोर्णिमेला खुशखबर 2025 : वटसावित्रीच्या दिवशी मिळणार दुहेरी आनंद; लाडकी योजनेत मे-जूनचे ₹३००० एकत्र!


मे महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मे महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

त्यामुळे आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु हा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित वटपोर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहि‍णींना खूशखबर देण्याची शक्यता आहे.

लाडकींना वटपोर्णिमेला खुशखबर मिळणार

वटपोर्णिमेला खुशखबर 2025 : १० जून रोजी वटपोर्णिमा आहे. वटपोर्णिमा हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. दर महिन्यात कोणत्याही सणाचा मूहूर्त साधत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. त्यामुळे जून महिन्यातदेखील वटपोर्णिमेच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

>>> लखपती दीदी योजना

एकत्र ३००० रुपये येणार?

वटपोर्णिमेला खुशखबर 2025 : लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित ३००० रुपये एकत्र येऊ शकतात किंवा मे आणि जूनचा हप्ता वेगवेगळ्या दिवशीदेखील दिला जाऊ शकतो. परंतु जून महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की असल्याचे सांगितले आहे.

>>> नाशिक मध्ये 18 महिने चालणार कुंभमेळा, पहिले अमृत स्नान कधी ?

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा 2025 – एक मजेशीर गणित आणि सकारात्मक दृष्टिकोन

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा 2025 : दृष्टिकोन किती महत्वाचा पहा. गणित तर समजून घ्या. “मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.


आपण असे मानू या की.
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.
आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत / HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.

>>>जीवनोपयोगी सवयी: सकाळ, दुपार, संध्याकाळ – जेवणाआधी आणि जेवणानंतर काय करावे?

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’. याचे मार्क्स पाहु या


K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.

काही लोक म्हणतात “नशिब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, “नशिब” तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी “पैसा /MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स ?


13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण / LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ?
काही कल्पना करू शकता ?
नाही जमत ?
.
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन / ATTITUDE”


आता एटिट्यूड” चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू…
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.

“दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल”

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे